Saturday, September 4, 2010

सुखी आणि समृद्ध भारतासाठी

माझ्या मते सर्व मानव एक आहेत.


काही मानवानी  आपल्या फायद्यासाठी   धर्म, जाती, पंथ निर्माण केले.


आम्ही सर्व जर हिन्दू आहोत तर मग आमच्यात ही विविध जातींची बंधने का ?


सर्व हिन्दू एक आहेत असे का मानले जात नाही ?


            अजुनही लग्न करताना जर आम्ही सर्व हिन्दू  म्हणून एक आहोत तर मग एक हिन्दू दूस-या हिन्दुशी विवाह का करू शकत नाही ?
            तेव्हा मात्र हिंदुत्व नाकारून जातींचा विचार केला जातो. तेव्हा हिन्दू धर्मातील मानवता आणि समानता कुठे जाते ?


आत्ता  राहिला समानतेचा  आणि राखीव जागांचा प्रश्न.


                     जर प्रामाणिकपने हा प्रश्न सुटावा असे आपल्या प्रत्येकाला वाटत असेल तर एक उत्तम मार्ग आहे पण त्यासाठी सर्वांनी आपला जातिभिमान आणि संपत्तीचा मोह सोडून तो अवलंबवला पाहिजे.


१. आपल्या देशातील सर्व शाला, कॉलेज, विद्यापीठे यांचे केन्द्रीकरण करने आवश्यक आहे. ज्याला हवे त्या भाषेत हवे ते शिक्षण अगदी उच्चशिक्षण सुद्धा मोफत देने आवश्यक आहे. परन्तु सर्व भारत भर एकच अभ्यासक्रम असावा.


२. आपल्या देशातील सर्व शेतीचे केन्द्रीकरण करून त्याद्वारे मिलनारे उत्पन्न सर्व जनतेला समान वाटले गेले पाहिजे. शेतामध्ये काम करना-या कामगाराला वेतन शाशानाने  दिले पाहिजे.


३. ज्याच्या त्याच्या बुद्धिमत्तेप्रमाने सर्वाना काम देने ही शाशनाची जबाबदारी असेल, आणि  काम कुठल्याही प्रकारचे असले तरीही सर्वाना समान वेतन हे धोरण अवलम्बिवले पाहिजे. ज्याद्वारे त्या कुटुंबाचा उदरर्निर्वाह योग्य प्रकारे होइल.


४. देशभरातील सर्व उद्योग धंदयाचे केद्रिकरण करने आवश्यक आहे. जेणेकरून सर्वाना नोकरी देण्याची जबाबदारी शाशनास  योग्य प्रकारे पार पाडता येइल.


५. प्रत्येक मानवाला त्याची ओळख पठविन्यासाठी फोटो आणि फक्त नाव याचीच गरज असावी. नोकरीसाठी करण्यात येना-या अर्जात आडनाव, धर्म, ज़ात, वर्ण  यांची अजिबात नोंद न करता फक्त शिक्षणाची नोंद असावी आणि ती व्यक्ति फ़क्त भारतीय असावी.


६.भारतातील सर्व देवले, मस्जिदी, विहारे इ. सर्व धार्मिक संस्थांचे केन्द्रीकरण करून त्याद्वारे मिलनारे उत्पन्न देशाच्या उन्नत्तिसाठी वापरने योग्य होइल.


                  जर आपण सर्वानी मिळून या सर्व गोष्टी साध्य करण्यासाठी एक सक्षम असा दबाव गट निर्माण केला तर ही गोष्ट नक्की साध्य होइल. जर असे झाले तर आपल्या भारत देशात   उच्च - नीच, गरीब - श्रीमंत असा भेद निर्माण होणार नाही. त्यामुले सम्पूर्ण देशात समानता नांदेल आणि मग राखीव जागा, सवलती याची कोणाला काहीही गरज भासणार  नाही. सर्व भारतीय सुखी, समृद्धि जीवन जगतील.


एक सक्षम भारत बनविण्यासाठी काय आपन एक होऊ शकतो ?


जे लोक हे वाचतील अणि ज्याना हे पटेल त्या सर्वांनी हे वाचण्यासाठी सर्वाना सांगावे.


धन्यवाद.

4 comments:

  1. tumcha blog chaaan vaatla mala pan to aatachya paristhithila aavlambun nahi.. tumche vicharachi ek da tari vaachala pahije kounihi..
    dharma jaat hinduni (bharmanani ) chalu kele bhed bhav tyani chalu ke tya velela tyani haa vicar kela aastat tar kahi zale aaste.....
    aata tyachi vel geli aahe.....
    aani pratyak mansache vichar vegale aaste....

    ReplyDelete
  2. Wakodeji, mazya mate vel kadhich nighun jat nahi. jya veli tumhi yogya nirnay ghyal ti tumachi khari vel tharel. ya jagat karnyacha prayatn kelyas kahich ashakya nahi. barech kashta padtil evdech. ani kasht kelyavina kontech fal milnar nahi.

    ReplyDelete
  3. I am fully agree with you...sanjay pawar....Let's start to fight for the real freedom...

    eka navaya krantichya vatevar....sarvaani ekatra aalech pahije...

    ReplyDelete
  4. Tumacha Kendrawar Mhanjech Sarkaarar Phar Vishwas Disato !

    ReplyDelete